देशविदेश
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू; लष्कराचे जवान घटनास्थळी.
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता गंगोत्रीकडे जाणारे एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन…
Read More » -
ऑपरेशन सिंदूर: पहलगामच्या हल्ल्याचे प्रतिउत्तर – आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त
पहलगाम : अखेर तो क्षण आलाच, भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम…
Read More » -
जय हिंद! भारत माता की जय ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज…
Read More » -
भारतीय वायुदलाने केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून, ऑपरेशन सिंदूर नाव का?
मुंबई : पहलगाममध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी त्यांनी कोणत्याही महिलेला लक्ष्य केलं नव्हतं. हेच मुख्य कारण आहे की भारताच्या…
Read More » -
पाकिस्तानी नागरिकांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा
पहलगाम : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी जाण्याचे आदेश काढले होते. त्यांचा व्हिसा रद्द करून तातडीने…
Read More » -
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड – ठोस पुरावे समोर
पहलगाम : भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत.…
Read More » -
भारताच्या कारवाईला सडेतोड उत्तर देऊ -पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
पहलगाम : दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर पहिला स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा…
Read More » -
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींची अमेरिकेतून थेट टीका, म्हणाले; “अत्यंत गंभीर!”
मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाचा दौरा केला. यावेळी त्यांनी या…
Read More » -
साप चावल्यास आता मृत्यू टळणार ,घरबसल्या मिळणार उपचार, शास्त्रज्ञांनी शोधल नवीन औषध !
वृत्तसंस्था : दरवर्षी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एका लाखाहून अधिक…
Read More »
