राजकीय
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार…
Read More » -
मुंबईचे पर्यावरणपूरक वळण : बेस्टच्या ताफ्यात १५७ इलेक्ट्रिक बसेसचा समावेश
गोरेगाव येथील बसेसचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण,मुंबईकरांसाठी महायुती सरकारची वचनपूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते बसेसचे लोकार्पण मुंबई : मुंबईने आज…
Read More » -
महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणी विषयी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी यामुळे राज्यात…
Read More » -
लोककलांच्या जतन संवर्धनासाठी समिती स्थापन करावी- उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यातील लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती…
Read More » -
महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच: हर्षवर्धन सपकाळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. मुंबई, नांदेड : अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती…
Read More » -
मालाड पूर्ववासीयांची गैरसोय कायम: ‘पी/पूर्व’ मनपा कार्यालय केवळ नावापुरते!
संदिप सावंत मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) २५ वा प्रशासकीय विभाग म्हणून मोठ्या गाजावाजासह ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू करण्यात…
Read More » -
इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः घरात बसलेले ‘अजगर’
मुंबई : दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त; मानसिक संतुलन ढासळलं, म्हणूनच गरळ ओकतायत! या ‘अजगराने’ स्वतःचा पक्ष, सैनिक आणि हिंदुत्व…
Read More » -
मराठा-कुणबी जीआर : सुप्रीम कोर्टाने फेटाळली ओबीसी वेलफेअर असोसिएशनची याचिका
नवी दिल्ली : मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरच्या वादावर आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत…
Read More » -
रत्नागिरीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारणार – उदय सामंत
रत्नागिरी : देशातून रत्नागिरीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक पाहायला येतील, अशा पद्धतीचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक…
Read More » -
दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट बोनस शिवाय
मुंबई / रमेश औताडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रोपॉलिटन शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबई शहरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी सफाई कामगार दुर्गंधीयुक्त कचऱ्याची…
Read More »