राजकीय
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
पंतप्रधानांचं सोडा,अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघेही घमेंडी, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपाला घराचा आहेर
नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारवर अनेकदा विविध मुद्द्यांवरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या…
Read More » -
भाजपाला मोठा धक्का; १२ आमदारांच्या निलंबनास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !
मुंबई – भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला आहे. विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नाही. विधिमंडळाला…
Read More » -
महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अधोगतीकडे; ठाकरे सरकारची ‘द्विवर्षपूर्ती भेट’- आ. अतुल भातखळकर यांची टीका
मुंबई:महाविकास आघाडी सरकारला आज दोन पूर्ण झाली असताना राज्याला सर्वांगीण प्रगतीकडे नेण्याचे सोडून केवळ टक्केवारी, वसुली, खंडणी व सुडाचे राजकारण…
Read More » -
राज्यातील ठाकरे सरकारने आता पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करावी: भाजपाची मागणी
मुंबई:केंद्र सरकारने दिवाळी अगोदर एक दिवस पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांनी कपात…
Read More » -
ब्रेकिंग: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक
मुंबई : 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केली. काल अनिल…
Read More » -
Big Breaking:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता?
मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची…
Read More » -
अखेर मुंबईकरांना दिलासा: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा..
मुंबई : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट…
Read More » -
अतिवृष्टीमुळे बाधीत मुंबईकरांच्या तोंडाला आघाडी सरकारने पाने पुसली-आ.अतुल भातखळकर
मुंबई:अतिवृष्टीग्रस्तांच्या कथित 11500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये मुंबईकरांना कोणतीही मदत दिली गेली नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांच्या तोंडाला…
Read More » -
मुली रात्रभर बीचवर फिरतात. त्याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही-गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोडले अकलेचे तारे
पणजी:गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नुकत्याच दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले…
Read More »
