CHIPLUN
-
पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलातील पाण्यावर पांढरा तवंग
चिपळूण : चिपळूण येथे पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलवर गुरुवारी सायंकाळी पांढरा तवंग आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
Read More » -
महाराष्ट्र
मांडवी एक्सप्रेसमधील चोरीचा प्रकार; एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एकूण 1 लाख 4 हजार 450 रुपयांचा ऐवज चोरीला
चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेच्या हॅन्डबॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १…
Read More » -
चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथे आज दुर्देवी घटना घडली आहे येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह…
Read More » -
महाराष्ट्र
मराठीतून संवाद, परदेशातून कोट्यवधींची गुंतवणूक! उद्योगमंत्री उदय सामंत
चिपळूण : भाषेतील लोप पावत चाललेले शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लोकगीते यांचे पुस्तक प्रकाशन सोहळा व चिपळूण नगर परिषद व अखिल…
Read More » -
मुंबई
परशुराम घाटात संरक्षक भिंत उभारू, ग्रामस्थांनी भीती बाळगू नये -मंत्री उदय सामंत
मुंबई:मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गेले महिनाभर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत परशुराम घाटातील वाहतूक…
Read More » -
महाराष्ट्र
तरुण मुलांनी गावात राहायला पाहिजे.आपल्या गावाची जबाबदारी स्वीकारायला हवी- नाना पाटेकर
चिपळूण- येणाऱ्या काही दिवसात शिवनदी गाळमुक्त होईल व पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात चिपळूण शहराला कोणताही त्रास होणार नाही,असा विश्वास नाम फाऊंडेशनचे…
Read More » -
कोंकण
वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्याखेरीज पुररेषा निश्चित केली जाणार नाही: मंत्री उदय सामंत
रत्नागिरी :- चिपळूण शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे तो आराखडा केला जाईल…
Read More » -
कोंकण
अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक..
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज आज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला.त्यानंतर अत्यंत नाट्यमय रित्या…
Read More » -
कोंकण
चिपळुणकरांच्या मदतीसाठी चाकरमानी एकवटले..
मुंबई : कोकणातील चिपळूण शहरात पूराच्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उद्बध्वस्त झाले आहेत. काहींची घरेच वाहून गेल्याने ते बेघर झाले आहेत.…
Read More » -
कोंकण
ब्रेकिंग:वसिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा भाग वाहून गेल्याने मुंबई गोवा महामार्ग झाला बंद!
चिपळूण:कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला आज पुन्हा दणका दिला असून मुंबई गोवा महामार्गावरील वशिष्टी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग…
Read More »