cm Devendra Fadnavis
-
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पाचा मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्य शासनाने कायदा शिक्षणासाठी दाखविलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे.…
Read More » -
आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
मुंबई : स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागासमवेतच्या सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर – मंत्रालयात मुख्यमंत्री तर रायगड मध्ये अदिती तटकरे; नाशिक मध्ये गिरीश महाजन करणार ध्वजारोहण
मुंबई : भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य…
Read More » -
मुंबई
अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची उच्चस्तरीय बैठक
मुंबई – अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्य…
Read More » -
मनोरंजन
मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे…
Read More » -
मुंबई
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर; पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट
मुंबई : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
Read More » -
मुंबई
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक…
Read More » -
महाराष्ट्र
माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन…
Read More » -
महाराष्ट्र
वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका, तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते…
Read More » -
महाराष्ट्र
काय उखडायचं ते उखडा…. संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज, म्हणाले मुख्यमंत्रिपद गेल्यावर….
मुंबई: “मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी…
Read More »