congress
-
राजकीय
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर आज तुम्ही कुठे असता? शिवसेना खासदाराचा चव्हाणांना सवाल
राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच…
Read More » -
राजकीय
आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे,अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई:- महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडत असतात.अनेकदा हे खटके चव्हाट्यावर देखील येतात.अश्यातच नुकतंच एका सभेत बोलताना राज्याचे…
Read More » -
गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक; म्हणाले गोळ्या जरी घातल्या, तरी मी…
सोलापूर : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचं…
Read More » -
देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन;नाना पटोलेंचा हल्लाबोल
मुंबई l ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व…
Read More » -
समुद्राच्या पाण्याचे निः क्षारीकरण करून मुंबईकरांना मिळणार मुबलक पाणी
मुंबई : मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरु करणे हे महत्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त…
Read More » -
राजकीय
संजय राऊतांचा भाजपला इशारा, म्हणाले…
मुंबई l राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या राजकीय वापरावरून वादविवाद सुरू आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी तपास यंत्रणांकडून होत…
Read More » -
अजित पवार म्हणाले, ‘रंग नाही आवडला’; मुख्यमंत्री म्हणाले…
मुंबई: साताऱ्यातील मल्हार पेठ पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या इमारतीचा ई-भूमिपूजन कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी इमारतीच्या…
Read More » -
ठरलं : शिर्डी देवस्थान राष्ट्रवादीला, पंढरपूर काँग्रेसला-महामंडळाचे वाटप १५ दिवसात होणार
मुंबई : महाविकास आघाडी सरकाराचे दिड वर्ष रखडलेल्या महामंडळ वाटपास अखेर मुहूर्त मिळाला. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधानसभेतील संख्याबळानुसार…
Read More » -
पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं,विरोधक संतापले…
मुंबई: मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन Assembly monsoon session कमीत…
Read More » -
राजकीय
सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते;शिवसेनेनं केंद्राला सुनावलं
मुंबई: शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘विनाकारण त्रास दिला…
Read More »