corona
-
मिरग पावलो: सिंधुदुर्गात कोरोनाला ब्रेक, जिल्हा आला तिसऱ्या स्तरामध्ये..
मुंबई: कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला होता. मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होत असताना…
Read More » -
*“ कोव्हिशिल्ड च्या दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा!*
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूविरुद्ध लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यावरून नवा वाद उभा राहिलाय.…
Read More » -
महाराष्ट्र
चिंता वाढली; राज्यात दिवसभरात ३८८ कोरोना रुग्णांचा मृत्यू!
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची…
Read More » -
दिलासादायक : मुंबईसह राज्यात कोरोना ला मोठा ब्रेक !
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. तर, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या…
Read More » -
देशविदेश
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोरोनाची लागण
नवी दिल्ली: बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला करोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव…
Read More » -
महाराष्ट्र
आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित!;वाचा एका क्लिकवर
मुंबई: राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यभरात म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. निश्चित…
Read More » -
मंत्रालय
कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास शासन खंबीर
मुंबई : कोविड -19 मुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही बालकांच्या आई आणि वडील अशा दोनही पालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना…
Read More » -
दिलासादायक: मुंबईत व राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटतेय..
मुंबई, दि.४: मुंबईत कोरोना ची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे, ही मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे. काल मुंबईत तब्बल १००० रुग्णसंख्येची घट…
Read More » -
रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका
जालना: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.…
Read More » -
चिंतेत भर : देशात २४ तासांत ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले, २७६७ मृत्यू!
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यूमुळे सरकारची चिंता वाढली आहे. आज रविवारी केंद्रीय…
Read More »