devendra fadanvis
-
महाराष्ट्र
सुषमा स्वराज यांचे कार्य आणि जीवनगाथा ‘अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकमधून पुढच्या पिढीपर्यंत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सुषमा स्वराज अभ्यासू , व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार, पहिल्या टप्प्यामध्ये १० मॉल उभारणार पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट
मुंबई :’महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य सरकारचा “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” उपक्रम
राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांसाठी “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील आदिवासी आमदार, खासदार, मंत्री…
Read More » -
गोरेगाव मिरर
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पुणे दि.१२: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना मुख्यमंत्री मा.…
Read More » -
मुंबई
नवाब मलिकांचे भाजपावर गंभीर आरोप,म्हणाले राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा..
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे नेहमीच काहीना काही गौप्यस्फोट करत असतात. त्यामुळे ते नेहमीच कोणत्या न कोणत्या…
Read More » -
राजकीय
पुणे महापालिकेसाठी भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका,म्हणाले.
पुणे- भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर भाजपसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत युती करणार असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते. आगामी महापालिका निवडणुकीत…
Read More » -
ब्रेकिंग
खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई:विधानसभेतील गदारोळ प्रकरणी आज भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार,…
Read More » -
अजित पवारांची सीबीआय चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…
Read More » -
मुंबई
‘सत्ता गेल्याने काहींचा जीव कासावीस’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई:‘सरकारच्या कामामुळे काहींना पोटदुखी झाली. सत्ता नाही म्हणून काहींचा जीव कासावीस होत आहे, पण त्यांचं ते बघतील. त्यांच्या दुखण्याला इलाज…
Read More »