Eknath shinde
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रेरणेने वंचितांसाठी कल्याणकारी योजनांची आखणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी…
Read More » -
वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल; माफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा
मुंबई :- आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय…
Read More » -
छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री…
Read More » -
ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान अभिमानाने उंचावली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई : माधवबाग येथील लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती महोत्सव आज अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या…
Read More » -
आपत्तीत कामे करण्याला प्राधान्य; राजकारण करणाऱ्यांना उत्तरे देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.…
Read More » -
सिंधुदुर्ग सुपूत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
मुंबई :- डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे…
Read More » -
राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक; शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार…
Read More » -
महाराष्ट्राचे भूषण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी
मुंबई : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’ आहे, अशा शब्दात…
Read More » -
महाराष्ट्र
गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री…
Read More » -
महाराष्ट्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे शिवरायांचा 91 फूट उंच पुतळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पूजन
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते…
Read More »