farmer
-
राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक; शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार…
Read More » -
महाराष्ट्र
कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात – खरीप हंगामाच्या कामकाजावर होणार मोठा परिणाम
पुणे : कृषि विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतीबंधामध्ये कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे…
Read More » -
महाराष्ट्र
काजू बोंडांपासून हरित क्रांती: इथेनॉल, जैव रंग आणि रसायनांची निर्मिती
सावंतवाडी : काजू बोंडावर प्रकिया करून इथेनॉल जैव रंग व जैव रसायने निर्माती करण्यात येणार आहे. त्यासाठी माणगाव येथील हेडगेवार…
Read More » -
महाराष्ट्र
हवामान बदलाचे परिणाम: हापूस आंब्याचे उत्पादन यंदा 25 टक्केच
मुंबई : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा २५ टक्केच राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात आंबा…
Read More » -
महाराष्ट्र
‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांच्या बागेतील सहा टन पाने थेट जर्मनीत एका कॅन्सर संशोधन करणाऱ्या कंपनीला संशोधनासाठी पाठवण्यात आली.
लांजा : लांजा तालुक्यातील झापडे येथील सध्या फणस किंग म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्या बागेत २८ एकर क्षेत्रांवर सुमारे…
Read More » -
महाराष्ट्र
सलोखा योजनेला दोन वर्षे मुदतवाढ ! – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबांतील शेतीच्या वादांवर तोडगा काढणाऱ्या सलोखा योजनेला २०२७ पर्यन्त, दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूलमंत्री…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीतील आंबा उत्पादनाला पावसाचा फटका; उत्पन्नात घट होण्याची शक्यता
रत्नागिरी : कोकणाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजूच्या बागा संकटात सापडल्या…
Read More » -
विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ
मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर…
Read More » -
कृषीवार्ता
शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार
मुंबई : आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या…
Read More » -
महाराष्ट्र
काजू उत्पादनाला फटका! सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 टक्क्यांवर घट
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी आंबा फळपीक काहीसे जोमात असतानाच काजू पिकाने मात्र शेतकऱ्यांना अडचणीत आणलेले दिसत आहे. अनेक ठिकाणी…
Read More »