Fisheries
-
महाराष्ट्र
रायगडच्या किनाऱ्यावर शेकडो बेकायदेशीर मच्छीमार नौका!
अलिबाग : रायगडच्या कोर्लई समुद्रकिनारी संशयित पाकीस्तानी बोट प्रकरणावर पडदा पडला असला तरी पोलीसांच्या तपासात एक धक्कादायक बाब उघड झाली…
Read More » -
महाराष्ट्र
प्रत्येक मच्छीमाराला 100% डिझेल परतावा देणार – मंत्री नितेश राणे
मुंबई : शेतकन्यांप्रमाणेच मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. मच्छीमारांना विमा सवलत, नुकसान भरपाई…
Read More » -
मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश
मुंबई (प्रतिनिधी ) – नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी…
Read More » -
अरबी समुद्र खवळण्याची शक्यता, 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन!
मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात बुधवार, 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
अवकाळी पावसाचा फटका; अडीच हजारांहून अधिक सुक्या मासळी विक्रेत्यांचे नुकसान
वसई : सहा दिवसांपूर्वी शहरात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका सुक्या मासळीला बसला होता. वसई तालुक्यात २ हजार ५७३ इतक्या मच्छीमारांचे…
Read More » -
महाराष्ट्र
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
महाराष्ट्र
पावसाळी मासेमारी बंदी कालावधी ९० दिवस करण्यासाठी गुजरात-महाराष्ट्र मच्छिमारांनी घेतली गुजरातच्या मंत्र्यांची भेट, मंत्र्यांनी तातडीची सभा लावण्याचे दिले आदेश!
पालघर : अनियंत्रित, अनियमित तसेच अशाश्वत मासेमारीमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासळी साठा मोठ्या संख्येत घसरण होऊ लागली आहे. केंद्रीय मत्स्यकी…
Read More » -
नवी दिल्ली
वर्सोवा जेट्टीच्या मजबुतीकरण, आधुनिकीकरण व मच्छीमारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे -रविंद्र वायकर
नवी दिल्ली : वर्सोवा खाडीतील पाणी प्रदूषित झाले असून यामुळे येथील मच्छीमारी व्यवसायावर ही परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे येथील वर्सोवा…
Read More » -
महाराष्ट्र
गोड्या पाण्यातील मासेमारीला चालना देण्यासाठी सरकार विशेष योजना आणणार
मुंबई : गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली…
Read More » -
महाराष्ट्र
मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व कोळी भवन उभारावे – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई : दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर अंधेरी पुर्व येथील मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे,…
Read More »