goverment
-
महाराष्ट्र
सरकारचे घुमजाव! महाराष्ट्रात हिंदी भाषा अनिवार्यच…शासन निर्णय जाहीर
मुंबई : राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी…
Read More » -
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा
मुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय परिपूर्ती योजनेत लवकरच बदल होण्याची शक्यता!
मुंबई : राज्य सरकारी कर्मचान्यांना देण्यात येणान्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. या कर्मचान्यांना पाच लाखापर्यंतचे ‘कॅशलेस’…
Read More » -
‘लाडकी बहीण’च्या यशानंतर सरकारची नवी मोफत योजना; ९० टक्के अनुदानावर मिळणार लाभ
नागपूर : महायुतीच्या यशामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रचार आणि महिला मतदारांवर त्याचा दिसून आलेला सकारात्मक प्रभाव असल्याचे जाणकार…
Read More » -
महाराष्ट्र
शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक
मुंबई : शासकीय कामकाजामध्ये अत्याधुनिक फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा केवळ एक पर्याय नसून भविष्यातील गरज ठरणार आहे, असे मत…
Read More » -
महाराष्ट्र
गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व…
Read More » -
उन्हाळी सुट्टी जाहीर! महाराष्ट्रातील शाळा २ मे ते १६ जून पर्यंत बंद
मुंबई :- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि. ०२ में २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे…
Read More » -
महाराष्ट्र
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला मोठे यश !- मंत्री आशिष शेलार यांची माहिती
मुंबई : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन…
Read More » -
१५ ऑगस्टपर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन…
Read More » -
भारताची कठोर भूमिका: अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द; ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश
पहलगाम : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत…
Read More »