harshvardhan sapkal
-
महाराष्ट्र
बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक…
Read More » -
मुंबई
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले -हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: दि. १५ ऑगस्ट २०२५ प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व…
Read More » -
महाराष्ट्र
‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवर मध्ये विशेष कबुतर प्लाझा उभा करा – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी…
Read More » -
महाराष्ट्र
काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व व कार्यकर्त्यांचा अभाव: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व…
Read More » -
महाराष्ट्र
लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५ मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना…
Read More » -
महाराष्ट्र
न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश, भाजपाचे पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील…
Read More » -
महाराष्ट्र
देशातील सर्व संस्था हाती घेऊ पहाणाऱ्या अदानी व अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा…
Read More » -
महाराष्ट्र
रेल्वे स्फोटाच्या निकालाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तसे मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का?: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा…
Read More » -
महाराष्ट्र
पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागणार: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य…
Read More » -
महाराष्ट्र
गृहराज्यमंत्र्यांशी संबंधित डान्सबारचे एकनाथ शिंदेंकडून निर्ल्लजपणे समर्थन; ‘जनाची नाही मनाची तरी बाळगा’! : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : भाजपा युती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे…
Read More »