maha vikas aghadi
-
महाराष्ट्र
विरोधी पक्षाचा कामकाजावर बहिष्कार;उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज…
Read More » -
पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात!
मुंबई : पब, डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजपा नेते…
Read More » -
बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल. याठिकाणच्या पोलिसांच्या निवासस्थानांबाबत धोरणात्मक…
Read More » -
समुद्राच्या पाण्याचे निः क्षारीकरण करून मुंबईकरांना मिळणार मुबलक पाणी
मुंबई : मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरु करणे हे महत्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त…
Read More » -
खुशखबर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये मिळणार सूट; मंत्री उदय सामंतांची घोषणा
मुंबई : राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये…
Read More » -
मोठी बातमी : गोरेगाव पत्राचाळीचं रुपडं पालटणार!
मुंबई : मुंबई येथील गोरेगांवमधील सिध्दार्थनगर (पत्राचाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करुन हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ…
Read More » -
पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं,विरोधक संतापले…
मुंबई: मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन Assembly monsoon session कमीत…
Read More » -
राजकीय
‘’तुरुंगात टाकाल, आमची तयारी आहे तुरुंगात जायला….’’, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
मुंबई : भाजपशी जुळवून घ्यावे, असं मत शिवसेना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांना काही गंभीर आरोपही केले…
Read More » -
मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने धगधगतायत;भाजपची टीका
मुंबई: भाजपाने शवासन करावं अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या याच टीकेला उत्तर देत अतुल भातखळकर यांनी…
Read More » -
थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पर्यंत थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक…
Read More »