Maharashtra
-
महाराष्ट्र
मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी
महाराष्ट्र ; राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न…
Read More » -
महाराष्ट्र
स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल ‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव
महाराष्ट्र: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्यांकडे परत चला’ असा संदेश देत ग्रामीण भारताचे देश विकासात महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी…
Read More » -
महाराष्ट्र
काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात उदय सामंतांचं वक्तव्य
महाराष्ट्र: भगव्या शालीवरून उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काही जण भगव्या शाली घालून मिरवतात असं वक्तव्य…
Read More » -
महाराष्ट्र
मारवाडी गो बॅक! तेलंगणामध्ये स्थानिक जनता उतरली रस्त्यावर!
सिकंदराबाद: तेलंगणामध्ये मारवाडी, गुजराती व जैन समाजाच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांचे आंदोलन पेटले आहे. मारवाडी व जैन समाजावर आर्थिक व व्यावसायिक…
Read More » -
महाराष्ट्र
धक्कादायक! परमेश्वराचे बोलावणं आलं? 20 जण देहत्याग करणार; महाराष्ट्रात खळबळ, पुणे, जतमधील भाविक
महाराष्ट्र: परमेश्वराचं बोलणवणं आलं आहे त्यामुळे आम्ही देहत्याग करणार असल्याचे तब्बल 20 भाविकांनी जाहीर केले आहे. कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील अंनतपूर…
Read More » -
महाराष्ट्र
राज ठाकरे आणि फडणवीस टायमिंग साधण्यात माहिर – उदय सामंत
मुंबई: राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही टायमिंग साधण्यात माहिर आहेत. या भेटीत काय चर्चा झाली, हे तेच…
Read More » -
महाराष्ट्र
राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा
राजापूर: देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. याबाबत राज्य…
Read More » -
महाराष्ट्र
अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा-माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नागरिकांचा विशाल मोर्चा
संगमनेर- राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता…
Read More » -
मुंबई
सावधान! आता ‘आरटीओ’च्या वाहनांवर ‘रडार’ प्रणाली, तासाला 700 वर ई-चालान
महाराष्ट्र: वाहन चालविताना जर वाहतूक नियम मोडला तर अवघ्या काही सेंकदात तुम्हाला ई चालान येईल’, कारण आरटीओ कार्यालय आता ‘रडार’…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचे थैमान; पुढील २४ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी
मुंबई: काल रात्री पासून मुंबई सह कोकण आणि महाराष्ट्राला झोडून काढणाऱ्या पावसाने नागरिकांची अक्षरशः दैना उडाली आहे.मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिकांचे…
Read More »