MARATHI NEWS
-
महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रत्नागिरी जिल्हा बँकेला सदिच्छा भेट
रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते १७ मार्च रोजी रत्नागिरी शहरातील विकास कामांचा…
Read More » -
महाराष्ट्र
अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार – मंत्री उदय सामंत
मुंबई प्रतिनिधी : अकोला शहरात केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या…
Read More » -
महाराष्ट्र
रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन! अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार
मुंबई : मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ” सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले…
Read More » -
महाराष्ट्र
माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात, याची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? मी इतर मंत्र्यांसारखा नाही- नितेश राणे
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. नितेश राणे यांनी मंगळवारी…
Read More » -
महाराष्ट्र
एअर इंडिया एक्स्प्रेसकडून प्रवाशांना भेट! 15 एप्रिलपासून मोपावरून 5 शहरांसाठी थेट विमानसेवा
गोवा : गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. १५ एप्रिल…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीतील थ्रीडी मॅपिंग शोमुळे जागतिक स्तरावर प्रसिद्धी होणार ; निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
रत्नागिरी– थिबा पॅलेस परिसरातील थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो या सुंदर प्रकाश योजनेमुळे रत्नागिरीचे नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू दे आणि…
Read More » -
महाराष्ट्र
नितेश राणे यांचा बोलवता धनी कोण आहे? आमदार भास्कर जाधव यांचा प्रश्न
मुंबई : नागपूर शहरामध्ये काल (सोमवार, 17 मार्च) दोन गटांत संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका…
Read More » -
देशविदेश
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले, फ्लोरिडामध्ये यशस्वी लँडिंग
( वृत्त संस्था) अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत.…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी पाणीपुरवठा वाढवा,सरकारने ५०० एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने द्या!-सुनील प्रभू यांची मागणी
मुंबई : मार्च महिन्यातच मुंबईत पाण्याची समस्या सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने…
Read More » -
महाराष्ट्र
“पाणीसाठा कमी, पुढील उन्हाळ्यासाठी नियोजन गरजेचे”–सुनील प्रभू यांची विधानसभेत मागणी
मुंबई : मुंबईत आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.…
Read More »