MARATHI NEWS
-
‘विकसीत भारत 2047’साठी महिलांचा सहभाग महत्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था…
Read More » -
‘छावा’ चित्रपट पाहून औरंगजेबाच्या खजिन्याचा शोध? किल्ल्यावर तुफान गर्दी; हजारो लोकांच्या हाती फावडे आणि कुदळी
बुरहानपूर (मध्य प्रदेश): छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमावत आहे. हा सिनेमा कलेक्शनचे रेकॉर्ड मागून रेकॉर्ड तोडत आहे..…
Read More » -
होळी आणि उन्हाळ्यात प्रवाशांची सोय – कोकण मार्गावर उधना–मंगळुरू द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वे
रत्नागिरी : होळी आणि येऊ घातलेला उन्हाळी हंगाम यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावर उधना…
Read More » -
क्राइम
पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादूटोण्यासाठी नरबळी?
गोवा : पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादूटोण्यासाठी नरबळी दिल्याचा प्रकार गोव्यात घडला आहेबेपत्ता 5 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या…
Read More » -
महाराष्ट्र
वीज दरात कपात! 100 ते 300 युनिट वापरणाऱ्यांसाठी 17 टक्के कमी दर लागू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर १७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. यामुळे ९५ टक्के…
Read More » -
उन्हाचा तडाखा वाढणार! मुंबई, ठाणे, रायगड व कोकणातील जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी…
Read More » -
महाराष्ट्र
विधान परिषदेत आरोप प्रत्यारोप नितेश राणे म्हणाले, कल्लू मामा गप्प बस, मातोश्रीची फरशी चाटतो, अनिल परबांचं जशास तसं उत्तर.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला,…
Read More » -
महाराष्ट्र
पारंपरिक मच्छिमारांचा व्यवसाय सुरक्षित ; पर्सनेटधारकांना नियम पाळावेच लागणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
रत्नागिरी : पारंपरिक मच्छिमार आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याच पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मत्स्यव्यवसाय…
Read More » -
महाराष्ट्र
धक्कादायक! प्राध्यापक अविनाश ओक यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या ..
रायगड : अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि जनशिक्षण संस्था रायगडचे माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी आत्महत्या केली…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई : मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर…
Read More »