MARATHI NEWS
-
महाराष्ट्र
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिक आणि बंदरांच्या समस्यांवर महत्वपूर्ण बैठक
रत्नागिरी : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
ठाण्यात लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे : जमीनीवरील वाहतुक हवेतून झाल्यास शहरातील वाहतुक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक…
Read More » -
महाराष्ट्र
जनतेच्या सहमतीशिवाय रिफायनरी नाही – भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांची भूमिका
दापोली : रिफायनरी आपल्या भागात आणायची की नाही हा सर्वस्वी येथील जनतेचा निर्णय आहे. त्यामुळे येथील जनतेने आता आपल्याला रिफायनरी…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीत ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रम गाजला – स्वातंत्र्यवीरांचे विचार जपण्याची जबाबदारी आपली ! – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी…
Read More » -
महाराष्ट्र
सिंधुदुर्गात पर्यटनाचे नवे दालन – महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे गुलदारचा ताबा
सिंधुदुर्ग : हिंदुस्थानच्या नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटन विकासासाठी मिळणार आहे. या युद्धनौकेवर समुद्राच्या आत…
Read More » -
महाराष्ट्र
लवकरच मॅग्नेट प्रकल्पात आता आंबा-काजूची भर!
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ऍग्रोबिझनेस नेटवर्क प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये डाळींब, केळी,…
Read More » -
महाराष्ट्र
कुसुमाग्रजांच्या जन्मगावाचा नवा सन्मान – शिरवाडे वणी ‘कवितांचे गाव’
रत्नागिरीत : मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांची घोषणा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी…
Read More » -
महाराष्ट्र
नागरी निवारा वसाहतीमधील सदनिकांचे मूल्यांकन, रूपांतरण मूल्य १ टक्के करा ! – आमदार सुनील प्रभू
मुंबई : ज्ञापन दि. 16/02/1991 अन्वये मौजे मालाड तालुका बोरिवली येथील सर्वे क्र. 239/1 मधील निवासी विभागातील 62 एकर जमिन…
Read More » -
महाराष्ट्र
देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल – नितेश राणे
पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून…
Read More » -
मंत्रालय
मंत्रालयात आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दलाल कार्यरत?
मुंबई : महाराष्ट्र सरकारमध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री कार्यालयातील खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक यांच्या नेमणुकीत…
Read More »