MARATHI NEWS
-
महाराष्ट्र
पालकमंत्री अजितदादांच्या प्रयत्नांमुळे पुणे आणि बीड ला दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य…
Read More » -
महाराष्ट्र
मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र…
Read More » -
महाराष्ट्र
वीजदर वाढीचा मोठा फटका! 30 टक्के लघुउद्योगांना टाळं लागण्याची शक्यता
नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ने वीज दर वाढीचा प्रस्ताव दिला असून १० टक्के वीज दरवाढ होण्याची…
Read More » -
महाराष्ट्र
गोवा आणि इतर 13 राज्यांसाठी ‘जलमेट्रो’ सेवा लवकरच सुरू होणार
गोवा : गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांना जादा सुविधा देण्यासह राज्यातील पर्यटन अधिकाधिक आकर्षक व्हावे, यासाठी राज्यात ‘जलमेट्रो’ सुरू करण्यासंदर्भात चाचपणी…
Read More » -
महाराष्ट्र
अंजणारी गावात रस्ता मजबुतीकरण कामाचा प्रारंभ; आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील अंजणारी येथे महाराष्ट्र शासन बजेट २०२४-२५ अंतर्गत १ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर असलेल्या निवसर पूल…
Read More » -
महाराष्ट्र
कर्नाटक मार्गावरील वाहतूक ठप्प! सलग तिसऱ्या दिवशी 600 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द
महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सलग तिसऱ्या दिवशी कर्नाटक मार्गावरील सुमारे सहाशेहून अधिक फेऱ्या रद्द केल्या. बेळगावसह कर्नाटकच्या…
Read More » -
मुंबई
रत्नागिरीतील तरुणाची फसवणूक प्रकरण! नीलम गोऱ्हे यांच्या माजी ओएसडीसह तिघांवर गुन्हा
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांच्या माजी ओएसडीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील तरुणाची फसवणूक…
Read More » -
महाराष्ट्र
रेल्वे प्रवाशांसाठी मोठा बदल! :’या’ कोचमधून प्रवास करताना ‘मिडल बर्थ’च्या प्रवाशांना सकाळी सहापूर्वी उठावे लागणार
लांब पल्ल्याच्या मार्गावर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या ‘मिडल बर्थच्या प्रवाशांची झोपमोड होणार आहे. स्लीपर, थर्ड एसी आणि थर्ड एसी इकॉनोमी कोचमधून…
Read More » -
महाराष्ट्र
सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा
मुंबई : सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर…
Read More » -
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं! नीलम गो-हेंच्या विधानाने खळबळ
मुंबई : 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही या…
Read More »