minister uday samant
-
महाराष्ट्र
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात-, मंत्री उदय सामंत यांचा अयोध्येमधून गौप्यस्फोट
मुंबई,दि.9 (प्रतिनिधी) गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात अनेक लहान मोठे राजकीय भूकंप घडले. राज्यात असाच आणखी एक भूकंप होऊ शकतो, असं भाकित…
Read More » -
ब्रेकिंग
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटी ला मांडवा जेट्टीजवळ अपघात
(प्रतिनिधी) राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा जेट्टीजवळ अपघात झाला. जेट्टीजवळ बोट पार्क करताना चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने…
Read More » -
क्राइम
मंत्री उदय सामंत यांनी केला डोंबिवली मधील टँकरमाफियांचा पर्दाफाश
मुंबई,दि.14(महेश पावसकर) संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. डोंबिवली शहरामध्ये गेल्या काही…
Read More » -
गोरेगाव मिरर
सकाळी उठून टिव्ही लावला की, शिवीगाळ शो लागतो; मंत्री उदय सामंत यांची संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका
मुम्बई,दि.12( महेश पावसकर) आत्ताच्या काळात गांधींजींच्या अहिंसा मार्गावर चालायाला हवे, मात्र, तसे कुठेही पहायला मिळत नाही. मागे मी ऐकले, पुण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
सामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प: पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि.2 (प्रतिनिधी)केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा, सर्वसामान्यांच्या इच्छांना उभारी…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट : उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि नवउद्योजक तयार व्हावेत यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा…
Read More » -
कोंकण
…तर मी गुवाहाटीत असतो…मंत्री उदय सामंत
रत्नागिरी:मी जोडणारा कार्यकर्ता आहे. तोडणारा नाही. त्यामुळे हे सर्व मला जोडावेसे वाटते. मी ठाकरेंना सोडून गेलो नाही, ना कधी जाईन…गेल्या…
Read More » -
मुंबई
परशुराम घाटात संरक्षक भिंत उभारू, ग्रामस्थांनी भीती बाळगू नये -मंत्री उदय सामंत
मुंबई:मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गेले महिनाभर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत परशुराम घाटातील वाहतूक…
Read More » -
ब्रेकिंग
रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या टोलमाफीसाठी मंत्री उदय सामंत घेणार गडकरींची भेट
सिंधुदुर्ग:मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही अपूर्ण आहे. काम अपूर्ण असताना टोल वसुली योग्य नाही. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेवून टोल…
Read More »