mumbai
-
महाराष्ट्र
चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास आक्षेप-मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे. पण, तसे काही होणार नाही. कुणबी नोंदी आहेत,त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र…
Read More » -
महाराष्ट्र
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विशेष लेख ! असे जगावे…………!
करून जावे असेही काही दुनियेतून या जातांना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देतांना स्वर कठोर त्या काळाचाही व्हावा कातर…
Read More » -
महाराष्ट्र
‘नो पीयूसी… नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई,; भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या…
Read More » -
महाराष्ट्र
महायुती सरकारची गाडी कागदोपत्री सुसाट ! 9 महिन्यांत काढले 14506 ‘जीआर’, पण तिजोरीतील खडखडाट
महाराष्ट्र : महायुती सरकारचा ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथविधी पार पडल्यानंतर महायुती सरकारची कागदोपत्री गाडी सुसाट वेगात आहे. ५ डिसेंबर…
Read More » -
महाराष्ट्र
पितृपक्षात कावळे कमी असल्याने पितरांच्या नैवेद्यासाठी तारांबळ ; पक्ष्यांचे महत्त्व कळण्यासाठी शहरात जनजागृतीची आवश्यकता
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून गावखेड्यापासून शहरापर्यंत सगळीकडे शहरीकरण वाढल्याने पक्षांची संख्या कमी झाली आहे. त्यात कावळ्यांचीही संख्या कमी होत चालली…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा समाजा बाबत चा जी आर मागे घेणार नाही-राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे…
Read More » -
महाराष्ट्र
दिवाळी पूर्वी दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर; मीरा भाईंदर वासियांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका-मंत्री सरनाईक
मुंबई : महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन…
Read More » -
महाराष्ट्र
जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन.
मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली…
Read More » -
महाराष्ट्र
अजित पवारच जलसंपदा घोटाळ्याचे सूत्रधार, तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप!
मुंबई: राज्यातील सिंचन घोटाळ्याचे अजित पवार हे खरे सूत्रधार होते. त्यावेळची उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर ते…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप
मुंबई: मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना संथगतीने सुरू असून सारथी…
Read More »