Pahalgam Attack
-
महाराष्ट्र
खरेदीपूर्वी दुकानदाराचा धर्म विचारा; मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा.
रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे…
Read More » -
पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली
मुंबई : जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला.या निर्घुण अतिरेकी…
Read More » -
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड – ठोस पुरावे समोर
पहलगाम : भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत.…
Read More » -
भारताच्या कारवाईला सडेतोड उत्तर देऊ -पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
पहलगाम : दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर पहिला स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा…
Read More » -
भारताची कठोर भूमिका: अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द; ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश
पहलगाम : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत…
Read More » -
महाराष्ट्र
काश्मीर पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून मूक आंदोलन…
मुंबई – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज हाताला काळ्या फिती लावून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक…
Read More » -
महाराष्ट्र
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानचा नकार – जबाबदारी झटकली
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पहलगामजवळ दहशतवादी हल्ला झाला असून यात २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं…
Read More » -
महाराष्ट्र
शिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल, राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग
श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित – पालकमंत्री उदय सामंत यांचा थेट संवाद
रत्नागिरी : रत्नागिरीतून 20 जण जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते मात्र ते श्रीनगर मध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी- उद्योग…
Read More » -
महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, म्हणून अतिरेकी भारतीयांना बोल लावत होते; वडिलांना, काकांना गोळ्या घातल्या -जगदाळेंनी सांगितला थरारक प्रसंग
पहलगाम : पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास गोळीबार झाला. पर्यटकांवर झालेला हा हल्ला…
Read More »