ratnagiri
-
कोंकण
वृद्ध कलाकारांना मानधन योजनेचा कोटा 100 वरून 300 करा
रत्नागिरी : जिल्ह्यातील वृद्ध आणि गरजू लोककलाकारांना अधिक आर्थिक मदत मिळावी यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिह्याने महत्त्वपूर्ण मागण्या शासनाकडे केल्या…
Read More » -
महाराष्ट्र
जगणं ‘इगो’ नाही, तर ‘इको फ्रेंडली’ असा व शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेवून महिलांना स्वयंपूर्ण करा- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
रत्नागिरी :- मानवी जीवनाची सुरुवात बीजांमधून सुरु होऊन, ती ब्रम्हांडाच्या अंतर्लात विलीन होते. मानवाचे जगणे हे ‘इगो’ फ्रेंडली नसावे, तर…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे 23 सप्टेंबर रोजी धरणे – निदर्शने आंदोलन
रत्नागिरी : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा राज्य सरकारी – जिल्हा परिषद निमशासकीय – शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय…
Read More » -
महाराष्ट्र
रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून रिक्त पदांचा आढावा….
रत्नागिरी:- सर्वच विभागांनी रिक्त पदांची भरती करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी. अनुकंपा मधून भरती करण्याबाबत प्राध्यानाने काम करावे. नगरपालिका, नगरपंचायत यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आरसीसीच्या माध्यमातून शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला सायकलभेट
रत्नागिरी : विविध सायकलिंग तसेच रनिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवणारा निवळी येथील सायकलपट्टू, धावपट्ट् शेतकरीपुत्र सौरभ रावणांग याला राज्य…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी बांबू परिषद : शेतकरी मेळावा संपन्न
रत्नागिरी: आज रत्नागिरी येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बांबू परिषद व शेतकरी मेळावा कार्यक्रमात राज्याचे उद्योग व मराठी…
Read More » -
महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीसंस्कृत उपकेंद्राला १ एकर जागा देण्याचा निर्णय – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणोरेचे उपकेंद्र रत्नागिरी स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला १ एकर जागा देण्याचा निर्णय घेतानाच…
Read More » -
समुद्रातील प्रदूषणाचा फटका, पांढरा डॉल्फिन मृत अवस्थेत दापोली हर्णे किनाऱ्यावर
रत्नागिरी: दापोलीतील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर एक डॉल्फिन मृतावस्थेत आढळला आहे. समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या या डॉल्फिनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन;सरपंचांची ताकद विधायकदृष्ट्या वापरली तर, सगळीच्या सगळी बक्षीसं आपणाला – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी: आपला जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. त्यांची संस्कृती जपून आणि त्यांचा विचार पुढे देणे ही…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी, सिंधुदुर्गात एकही पर्ससीन परवाना नाही, बेकायदेशीर मच्छिमारी केल्यास कारवाईची शक्यता….
मुंबई:महाराष्ट्र सागरी जलधीक्षेत्रात निश्चित केलेल्या हद्दीत अधिकृत परवानाधारक पर्ससीन नौकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मासेमारी करता येते.…
Read More »