ratnagiri
-
कोंकण
कोकणातील गुहागर येथून सोडण्यात आलेल्या बागेश्री कासवाने एक हजार किमीचा प्रवास करत गाठले केरळ…
रत्नागिरी (प्रतिनिधी): ऑलिव्ह रिडले कासवांच्या अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरीतील गुहागर येथून सोडण्यात आलेले बागेश्री कासव एक हजार किमीचा प्रवास करत …
Read More » -
महाराष्ट्र
घरेलू कामगारांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांचे आवाहन
रत्नागिरी (प्रतिनिधी) घरेलू कामगारांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहे. त्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या दृष्टीने रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत…
Read More » -
मनोरंजन
रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहाच्या गैरसोयी वरून अभिनेते भरत जाधव नाराज..
रत्नागिरी दि.21 (प्रतिनिधी) शहरातील सावरकर नाट्यगृहाच्या गैरसाई बाबत वेळोवेळी आवाज उठून देखील प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आता हे नाट्यगृह…
Read More » -
महाराष्ट्र
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि 14 :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिल्ह्यातील काना कोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया असे…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट : उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि नवउद्योजक तयार व्हावेत यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा…
Read More » -
ब्रेकिंग
गणराज तायक्वॉडो क्लबच्या यशस्वी खेळाडूंचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचेकडून कौतुक
रत्नागिरी: देवरुख येथे आयोजित क्योरोगी स्पर्धेत 2 रा तर पुमसे स्पर्धेत 3 रा सांघिक क्रमांक मिळवत रत्नागिरी तालुक्याने घवघवीत यश…
Read More » -
गोरेगाव मिरर
रत्नागिरीत ‘पाली’ येथे विदेशी मद्याचे ११० बॉक्स जप्त…
रत्नागिरी: गणोशोत्सव तोंडावर येत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत रत्नागिरी तालुक्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली…
Read More » -
कोंकण
…तर मी गुवाहाटीत असतो…मंत्री उदय सामंत
रत्नागिरी:मी जोडणारा कार्यकर्ता आहे. तोडणारा नाही. त्यामुळे हे सर्व मला जोडावेसे वाटते. मी ठाकरेंना सोडून गेलो नाही, ना कधी जाईन…गेल्या…
Read More » -
मुंबई
परशुराम घाटात संरक्षक भिंत उभारू, ग्रामस्थांनी भीती बाळगू नये -मंत्री उदय सामंत
मुंबई:मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गेले महिनाभर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत परशुराम घाटातील वाहतूक…
Read More »