vidhansabha
-
महाराष्ट्र
मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत…
Read More » -
महाराष्ट्र
बहुचर्चित विशेष जन सुरक्षा विधेयक अखेर विधानसभेत मंजूर
मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाला अखेर आज विधानसभेची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
महाराष्ट्र
कृषीमंत्री असून देखील शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या; विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी
मुंबई – निवडणुकी आधी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायची आणि सत्ता आल्यावर मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांची…
Read More » -
महाराष्ट्र
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही! अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या दर्जाची कॉमेडी करून टार्गेट करण्याचा…
Read More » -
बोगस पदवी घोटाळा! परप्रांतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात परप्रांतीय विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष प्रवेश, हजेरी, परीक्षा असे सारे काही बोगस दाखवून…
Read More » -
महाराष्ट्र
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत विधेयक सादर
मुंबई : “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक,…
Read More » -
महाराष्ट्र
शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी; आमदार चित्रा वाघ यांचा सभागृहात प्रस्ताव
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेत आज (२० मार्च) भाजपच्या आमदार आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी पाणीपुरवठा वाढवा,सरकारने ५०० एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने द्या!-सुनील प्रभू यांची मागणी
मुंबई : मार्च महिन्यातच मुंबईत पाण्याची समस्या सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने…
Read More » -
महाराष्ट्र
“पाणीसाठा कमी, पुढील उन्हाळ्यासाठी नियोजन गरजेचे”–सुनील प्रभू यांची विधानसभेत मागणी
मुंबई : मुंबईत आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कायम, भास्कर जाधवांना इतर पक्षांकडून अजूनही पाठिंबा नाहीच
मुंबई: विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटानं पाठवलेल्या भास्कर जाधव यांच्या नावाला पाठिंबा देणारे पत्र महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी दिले…
Read More »