Team Mirror Maharashtra
-
कोंकण
मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन-मंत्री नितेश राणे
मत्स्य शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचेही आवाहन मुंबई : मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असून त्यासाठीच तलावांचे नियमन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा…
Read More » -
महाराष्ट्र
बोरीवली ठाणे भूयारी मार्गासाठी प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाचा बळी ; ३० हजार बहुमूल्य पुस्तकांचा ठेवा वाऱ्यावर ?
मुंबई : बहुप्रतिक्षित बोरीवली ठाणे भूयारी मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निधी मोकळा केल्याने झपाट्याने मार्गी लागणार असून…
Read More » -
कोंकण
मराठी भाषा कायम अभिजातच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे…
Read More » -
महाराष्ट्र
ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन तेली शिंदे सेनेत दाखल; केसरकरांना टेन्शन…
सिंधुदूर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात मोठी चाल खेळलीये. ठाकरेंचा कोकणातील आणखी नेता एकनाथ शिंदेंनी गळाला लावलाय. काही…
Read More » -
कोंकण
सततच्या पावसामुळे संपूर्ण कोकणपट्टीतील मच्छिमारी ठप्प !
मुंबई : जून व जुलै या दोन महिन्यांत शासन नियमांनुसार देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीस बंदी असते. एक ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात…
Read More » -
कोंकण
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही – पालकमंत्री सामंत
रत्नागिरी : कोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली.…
Read More » -
कोंकण
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातानंतर अधिकाऱ्याला धमकावले; माजी आमदार वैभव नाईकांविरुद्ध गुन्हा दाखल !
सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप – तिठा येथे मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातानंतर मोठा तणाव निर्माण झाला…
Read More » -
कोंकण
जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामावरून पालकमंत्र्यांची बांधकाम विभागावर नाराजी
रत्नागिरी : जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपुजन १२ वर्षापूर्वी पार पडले. एमआयडीसीने १४ एकरची जागा त्यासाठी दिली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने १०…
Read More » -
कोंकण
कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्येकडे दुर्लक्ष, दाद मागण्यांसाठी दादर येथे उपोषण
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या गाड्यांच्या मागण्या सरकार दरबारी वारंवार केल्या जात असूनही त्याकडे दुर्लक्ष होत…
Read More » -
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत…
Read More »