Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
“नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती “ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा भविष्यातील धोका टाळायचा असेल तर नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन…
Read More » -
महाराष्ट्र
“डॉक्टर असतानाही असह्य वेदनेने आत्महत्या, समाजातील ही सामूहिक अपयशाची वेळ – डॉ. नीलम गोऱ्हे”
मुंबई: सातारा, दि. २४ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ…
Read More » -
महाराष्ट्र
पेन्शन आणि निवृत्तीच्या नियमांत बदल; केंद्र सरकारचा मोठा निर्णय !
मुंबई: केंद्र सरकारने २०२५ मध्ये आपल्या कर्मचान्यांना आणि पेन्शनधारकांना लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांचा त्यांच्या भविष्यावर…
Read More » -
महाराष्ट्र
सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराकडून महागड्या कारचे गिफ्ट!,कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
मुंबई: दिवाळीचे फटाके फुटत असतानाच महाराष्ट्रातील सत्ताधारी २१ आमदारांना एका ठेकेदाराने महागड्या डिफेंडर’ कार गिफ्ट केल्या आहेत, असा खळबळजनक आरोप…
Read More » -
मुंबई
धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल- मंत्री उदय सामंत
मुंबई: स्थानिक पातळीवर कुणी जास्त ‘खुमी’ दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू”, महायुतीत मिठाचा खडा टाकणान्यांना बाजूला केले पाहिजे.…
Read More » -
महाराष्ट्र
कोकण रेल्वेचा प्रवास प्रवाशांसाठी सुरक्षित व्हावा यासाठी 65 जीआरपी पथके तैनात..
महाराष्ट्र: दीपावली व छट पूजा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासह गर्दी विभाजनासाठी कोकण मार्गावर ६५ जीआरपी कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अडीच हजार शेतकऱ्यांची हानी..
कोकण: रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची आकडेवारी…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई – गोवा महामार्गावर रायगड जिल्हयातील रोहा येथे बर्निंग ट्रकचा थरार…
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्हयातील रोहा येथे रविवारी रात्री बर्निंग टकचा थरार पहावयास मिळाला. धान्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकने अचानक…
Read More » -
महाराष्ट्र
उमेश सकपाळ व पालकमंत्री उदय सामंतांच्या तातडीच्या प्रयत्नांनी चिपळूण शहरातील पाणीपुरवठा लवकर पूर्ववत
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून चिपळूण शहरात नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेत गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती कमी…
Read More » -
महाराष्ट्र
कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला नाही – महसूलमंत्री बावनकुळे यांची दोन सप्टेंबरच्या जीआर बाबतीत स्पष्टोक्ती: प्रकरण न्यायप्रविष्ट
मुंबई: “ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असून, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही,” अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More »