Team Mirror Maharashtra
-
क्राइम
दापोलीत गोवा किल्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तब्बल 5.45 कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त..
दापोली कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त…
Read More » -
महाराष्ट्र
चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रवास मोफत…
मुंबई:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व आसपासच्या भागातील चाकरमान्यांना कोकणात सहज आणि मोफत पोहोचता यावे म्हणून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती…
Read More » -
वाहतूक
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण…
Read More » -
नवी दिल्ली
खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार 15 हजार रुपये देणार ! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरु; पंतप्रधान मोदींची घोषणा !
दिल्ली:स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाद्वारे देशभरातील तरुणांना एक भेट दिली आहे. देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी…
Read More » -
मुंबई
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले -हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: दि. १५ ऑगस्ट २०२५ प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व…
Read More » -
महाराष्ट्र
महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई, दि. १४ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती…
Read More » -
महाराष्ट्र
नक्षलवाद संपला म्हणताय मग हा कायदा कशासाठी आणता? उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई:आमचा विरोध असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकीय हेतून विधेयक आणू नका असे ठाकरे…
Read More » -
महाराष्ट्र
बिहार मतदार यादी मधील ६५ लाख मतदार वगळले; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले
मुंबई : देशात सध्या ‘व्होट चोरी’ (मतांची चोरी) च्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कडक…
Read More » -
महाराष्ट्र
मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने स्वराज्याचे पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा मायनाक भंडारी यांचे नाव सिंधुदुर्ग जिल्हयाच्या नियोजन सभागृहाला
सिंधुदुर्गमहाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या प्रयत्नाने स्वराज्याचे पहीले आरमार प्रमुख अपराजित…
Read More » -
महाराष्ट्र
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा?
मुंबई:मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा पार पडला. निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याचं वृत्त…
Read More »