Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
हैदराबाद व सातारा गॅझेटबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “आडमुठ्या…”
मुंबई; मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती…
Read More » -
मुंबई
“छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे हे भाजपाच्या…”, मनोज जरांगेच्या आंदोलनाबाबत संजय राऊत यांचं मोठं
मुंबई: मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळला असून ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन मुंबईत सुरू आहे. मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईतील…
Read More » -
महाराष्ट्र
जरांगेना भेटायला गेलेल्या खा.सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव: गाडीवर फेकल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे याना भेटण्यास गेलेल्या खा. सुप्रिया सुळे याना मराठा…
Read More » -
महाराष्ट्र
मुस्लिम बांधवांकडून दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाची महाआरती..
मुंबई: गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सणामध्ये भक्ती, उत्साहाबरोबरच एकतेचाही संदेश दिला जातो.…
Read More » -
महाराष्ट्र
मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी
महाराष्ट्र ; राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न…
Read More » -
महाराष्ट्र
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त !
मुंबई: ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि अतिक्रमणांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचे सीमांकन करून…
Read More » -
महाराष्ट्र
तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या…
Read More » -
महाराष्ट्र
…तेव्हा शरद पवार गप्प का बसले? मराठा आरक्षण प्रश्नी राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
मुंबई: मराठा आरक्षणाचा प्रश्नाबाबत जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर उपसमितीने चर्चा केली असून,यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत.सरकारला प्रश्न सोडवायचा आहे,मात्र…
Read More » -
महाराष्ट्र
चाकरमानी नको, आता ‘कोकणकर’ म्हणा – अशोक वालम
कोकण : सत्तर-ऐंशीच्या दशकात कोकणवासीय कामधंद्यानिमित्त मुंबई, पुणेसारख्या मेट्रो शहरात उपजीविकेसाठी नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत; मात्र त्यांची नाळही कोकणाशी कायम…
Read More » -
महाराष्ट्र
विमा परताव्याचे निकष जाहीर करा, किरण सामंत यांची मागणी
कोकण : हंगाम २०२४-२५चा विमा परतावा, त्याचे निकष विमा कंपनीने जाहीर करून लवकरात लवकर पीकविमा परतावा देण्यात यावा, कोकणातील स्थानिक…
Read More »