Team Mirror Maharashtra
-
मुंबई
कोकणभूमीचं बदलतं सत्य, विकासाआड काँक्रिटीकरणाचं जाळं! या समस्यांवर तिरकस भाष्य करणारा ‘आदिशेष’ !!
मुंबईः समामाजातलं बदलणारं वास्तव पडद्यावर जिवंत करण्याची ताकद ज्यांच्या हातात आहे, असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे आता एका नव्या…
Read More » -
महाराष्ट्र
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा – मंत्री उदय सामंत
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच महायुती सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रात लवकरच होणार मोठी पोलीस भरती; १५ हजार रिक्त जागा भरणार
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई…
Read More » -
मुंबई
पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रवेशाची दि. ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १२ – राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १…
Read More » -
लोकशाही संपवण्याचे भाजपाचे षडयंत्र, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा लढा: रमेश चेन्नीथला
पुणे/मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२५ भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी…
Read More » -
महाराष्ट्र
हत्तीण, कबुतर, वाघ यामुळे महायुती सरकारची अवस्था ‘सर्कसी’ प्रमाणे; काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांची उपरोधिक टीका.
मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला…
Read More » -
महाराष्ट्र
ब्राह्मण समाज म्हणजे पाताळयंत्री..आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे वाद आणखी पेटणार..
मुंबई : गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच पेटलंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक…
Read More » -
महाराष्ट्र
रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधू कडून एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!
मुंबई – मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले असून, हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. नागरिकांचे स्थलांतर अर्धवट अवस्थेत थांबले…
Read More » -
महाराष्ट्र
सरकार रास्त भाव दुकानदारांच्या पाठीशी उभे, अनेक दिवसांची प्रलंबित मागणी सरकार कडून मान्य – मंत्री छगन भुजबळ
मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्न, धान्याचे…
Read More »