Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
मागील ५ वर्षात ६६२ बांगलादेशी घुसखोर नागरिक हद्दपार – खासदार रविंद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला पोलीस विभागाकडून उत्तर
मुंबई : मुंबई तसेच महाराष्ट्रात वाढत्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांचे वाढते प्रमाण हि चिंतेची बाब असल्याने मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या…
Read More » -
नवी दिल्ली
पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली
नवी दिल्ली, ३० : पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकन/शिफारशी सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ वरून वाढवून १५ ऑगस्ट २०२५…
Read More » -
महाराष्ट्र
उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते व कनेक्टिव्हिटी,…
Read More » -
महाराष्ट्र
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ
मुंबई : आज एका अशा प्रशासकाचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ साजरा होत आहे, ज्यांनी आपल्या कार्याने केवळ प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे, तर…
Read More » -
महाराष्ट्र
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई : ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज…
Read More » -
महाराष्ट्र
“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती नीलम गोऱ्हे
मुंबई : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे…
Read More » -
महाराष्ट्र
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार मडगाव – लोकमान्य टिळक साप्ताहिक विशेष रेल्वे
रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेमार्गावर मडगाव जंक्शन लोकमान्य…
Read More » -
महाराष्ट्र
नवविवाहित दाम्पत्याची चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या
चिपळूण : चिपळूण येथील एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गांधेश्वर मंदिराजवळ…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० महत्वाकांक्षी योजना; सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही माझी महत्वाकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्तापत्र मिळणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई – राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र…
Read More »