Team Mirror Maharashtra
-
मुंबई
विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: दि. १५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून…
Read More » -
कोंकण
भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी, दि. 15 : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती…
Read More » -
कोंकण
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केले ना. नितेश राणे यांचे जाहीर अभिनंदन
रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन सभागृहाला स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख, अजिंक्य योद्धा मायनाक भंडारी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रत्नागिरी तालुका भंडारी…
Read More » -
क्राइम
दापोलीत गोवा किल्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तब्बल 5.45 कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त..
दापोली कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त…
Read More » -
महाराष्ट्र
चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रवास मोफत…
मुंबई:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व आसपासच्या भागातील चाकरमान्यांना कोकणात सहज आणि मोफत पोहोचता यावे म्हणून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती…
Read More » -
वाहतूक
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण…
Read More » -
नवी दिल्ली
खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार 15 हजार रुपये देणार ! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरु; पंतप्रधान मोदींची घोषणा !
दिल्ली:स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाद्वारे देशभरातील तरुणांना एक भेट दिली आहे. देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी…
Read More » -
मुंबई
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले -हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: दि. १५ ऑगस्ट २०२५ प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व…
Read More » -
महाराष्ट्र
महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई, दि. १४ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती…
Read More » -
महाराष्ट्र
नक्षलवाद संपला म्हणताय मग हा कायदा कशासाठी आणता? उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई:आमचा विरोध असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकीय हेतून विधेयक आणू नका असे ठाकरे…
Read More »