Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
सफाई कामगारांचा संप मागे; सोमवारी कामगार संघटनेसोबत करार
मुंबई / रमेश औताडे : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे एकही पद कमी केले जाणार नाही. तर कंत्राटी कामगारांना कायम केले…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी नगरपरिषद संचलित आधार नाग बेघर निवारा केंद्राचे लोकार्पण – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हा संस्कारक्षम जिल्हा आहे. अशी बेघर निवारा केंद्रे उभी राहूच नयेत, यासाठी तुम्ही ब्रॉण्ड अॅम्बेसिडर बनून…
Read More » -
महाराष्ट्र
वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कशेडी बोगद्यातून जीवघेणा प्रवास.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा उपलब्ध करून…
Read More » -
महाराष्ट्र
वीजबिल थकल्यास आता सुरक्षा ठेवीतून वसुली, अन्यथा वीजजोडणी तोडण्याचा इशारा
नागपूर : राज्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीज देयक आजही मोठ्या प्रमाणात थकवले जातात. त्यामुळे महावितरणची आर्थिक कोंडी…
Read More » -
नवी दिल्ली
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा!
नवी दिल्ली : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला…
Read More » -
महाराष्ट्र
हा तर कोकण बळकावण्याचा नवा डाव….! – विनायक राऊत
सिंधुदुर्ग : कोकणातील पाच जिल्ह्यातील एकूण ५९३ गावांसाठी नगर विकास खात्याने नवा अद्यादेश काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी)…
Read More » -
महाराष्ट्र
देशात सर्वात पहिले एफसीआरए राज्य ठरले महाराष्ट्र
मुंबई / रमेश औताडे : परदेशातील दानशूर व्यक्ती, संस्था, सीएसआर कंपन्यांकडून गरजू रुग्णांच्या उपचारासाठी एफसीआरए निधी प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र देशातील…
Read More » -
महाराष्ट्र
अंध विद्यार्थ्यांसोबत सेवाकुंड संस्थेचा उपक्रम
मुंबई / रमेश औताडे : समाजातील वंचित,अनाथ,अंध अपंग घटकांना मदतीचा हात देऊन अशा घटकांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्याचे सेवाभावी कार्य…
Read More » -
महाराष्ट्र
‘सरकार भिकारी आहे’ असे जर मंत्रीच म्हणत असतील तर हा असंवेदनशिलतेचा कळस; महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावू नका. – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने…
Read More » -
महाराष्ट्र
उदय सामंत प्रतिष्ठानची मंगळागौर स्पर्धा यंदाही रंगणार; सलग तिसऱ्या वर्षी आयोजन
रत्नागिरी : गेले 2 वर्ष सातत्याने उदय सामंत प्रतिष्ठान तर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या 2 वर्षाच्या स्पर्धांमध्ये…
Read More »