Team Mirror Maharashtra
-
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, 20 वर्षात 23 वेळा ट्रान्सफर; महत्वाच्या खात्यावर सचिव म्हणून नियुक्त!
मुंबई : Maharashtra IAS Transfer राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.…
Read More » -
मनोरंजन
मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील लेडीज बार बंद व्हावेत – रामदास कदम
मुंबई : मनसेच्या बारविरोधी भूमिकेला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे. गृहमंत्री योगेश कदम यांच्या…
Read More » -
कोंकण
आरक्षणही अवघ्या एक ते दोन मिनिटात फुल, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या तिकिटांत काळाबाजार?
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या एक्स्प्रेस गाडयांसह विशेष गाड्यांच्या आगाऊ आरक्षण तिकिटांत काळाबाजार होत असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून…
Read More » -
मुंबई
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर; पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट
मुंबई : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
Read More » -
महाराष्ट्र
विधवा पेन्शन योजनेत वाढ करून रुपये १,५०० वरून रुपये ५००० करा – खासदार रविंद्र वायकर
मुंबई : राज्यातील असंख्य दिन दुबळ्या महिलांसाठी जगण्यासाठी आधारस्तभ असलेल्या विधवा महिला पेन्शन योजनाच्या वार्षिक उत्तपन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी…
Read More » -
महाराष्ट्र
आजच्या काळात सायबर संस्कारांची गरज : डॉ. अक्षय फाटक
रत्नागिरी : सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले तर ते घडणार नाहीत.…
Read More » -
महाराष्ट्र
न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश, भाजपाचे पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील…
Read More » -
मुंबई
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक…
Read More » -
महाराष्ट्र
माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन…
Read More »