मुंबई
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा…
Read More » -
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा.
मुंबई : राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात बदल झालाय. ढगाळ हवामान अन् वादळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचं जाणवतंय.तर कोकण, मध्य…
Read More » -
रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती.
मुंबई : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय त्याने त्या काही…
Read More » -
व्याख्यानमालांमधूनच आम्ही घडलो ; भाजप नेते गोपाळ शेट्टी आणि कॉंग्रेस नेते संदेश कोंडविलकर यांनी व्यक्त केली कृतज्ञता ; रुचिरा दिघे, हेमंत पाटकर आणि सचिन वगळ पुरस्काराने सन्मानित
मुंबई : ४२ वर्षांपूर्वी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु केली. ही…
Read More » -
‘मर्फी ची बर्फी’ने दिला मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा नजराणा ; मल्ल्या वराडकर फ्रेंड्स क्लब तर्फे अनोखी स्वरांजली
मुंबई : आताच्या पाकिस्तानातील कोटला सुलतान सिंह येथे २४ डिसेंबर १९२४ रोजी सर्वसाधारण कुटुंबात जन्माला येऊन तमाम भारतीय रसिकांच्या ह्रुदय…
Read More » -
स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखावह होण्यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार -मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व…
Read More » -
प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत – मंगलप्रभात लोढा
मुंबई : आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा,…
Read More » -
ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरे आक्रमक: मोदींवर सडकून टीका
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानांच्या साहाय्याने क्षेपणास्त्रांचा मारा…
Read More » -
वाहतूककोंडी मोकळी करण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग (अली यावर जंग मार्ग) द्वि-स्तरीय करावा; आमदार सुनिल प्रभु यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम द्रुतगती महामार्ग , ज्याचे संक्षिप्त रूप WEH महाराष्ट्राचे माजी राज्यपाल यांच्या नावावरून अधिकृतपणे अली यावर जंग…
Read More » -
विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती परिवार मंत्री तथा एस टी…
Read More »