मुंबई
-
‘राह-वीर’ योजना सुरू – अपघातग्रस्तास मदत करणाऱ्यास सरकारकडून २५ हजारांचे बक्षीस
मुंबई : रस्त्यावर अपघात झाला आणि कोणीतरी मदतीसाठी धावून आलं, तर आपल्याला किती दिलासा मिळतो! अशा संकटसमयी मदतीचा हात देणाऱ्या…
Read More » -
राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक अधिक समन्वयाने काम करणार: देवेंद्र फडणवीस
मुंबई : भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
Read More » -
जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
मुंबई – जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान…
Read More » -
परिवहन व्यवस्थेत मोठा बदल: एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर – प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत.…
Read More » -
मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाट; बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाचे लोकार्पण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानका…
Read More » -
देशप्रेमी नागरिकांना नम्र आवाहन.
मुंबई : आमच्या निर्णायक कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या लक्ष्यांवर अचूक आणि धैर्याने यशस्वीरित्या मारा…
Read More » -
आयपीएल 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित, BCCI ने केलं जाहीर
मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करणार असल्याचं जाहीर…
Read More » -
शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक
मुंबई : शासकीय कामकाजामध्ये अत्याधुनिक फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा केवळ एक पर्याय नसून भविष्यातील गरज ठरणार आहे, असे मत…
Read More » -
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद – अरविंद पनगढिया
मुंबई : महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी…
Read More » -
जोगेश्वरी पूनम नगर येथील पी.एम.जी.पीच्या अति धोकादायक इमारतीमधील ९८२ कुटुंबांचे रक्षण करा
मुंबई : पूनम नगर जोगेश्वरी येथील अति धोकादायक असलेल्या पी.एम.जी.पीच्या १७ इमारतीच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून देखील पुनर्विकासाबाबत अद्याप…
Read More »