मुंबई
-
शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांची नियुक्ती!
सावंतवाडी: शिवसेनेचे पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सावंतवाडीचे दीपक केसरकर यांची शिवसेना मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे.…
Read More » -
श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल, अभिनेत्यावर गंभीर आरोप
मुंबई : अभिनेते श्रेयस तळपदे कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेश याठिकाणी श्रेयस…
Read More » -
राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी किमान ८० टक्के ईव्ही वाहने होतील यादृष्टीने प्रयत्न सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई :एस टी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरीक इंधनावर परावर्तीत करण्यात येणार आहेत. एसटीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू…
Read More » -
मुकेश अंबानींचा जागतिक श्रीमंताच्या यादीतील क्रमांक घसरला; ‘ही’ भारतीय महिला आता टॉप १० श्रीमंताच्या यादीत !
मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जगातील टॉप १० श्रीमंताच्या यादीतील क्रमांक घसरला आहे. वाढत्या कर्जामुळे मागच्या वर्षीपेक्षा…
Read More » -
माध्यमांमधील शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेतली जाणार; माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती
मुंबई : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आज महत्त्वपूर्ण…
Read More » -
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या मदतीने चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य -मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावातील एका वाहन चालक आणि गृहिणीच्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला जन्मताच फिट्सचा त्रास…
Read More » -
ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे – उद्धव ठाकरे
मुंबई : भाजपने सौगात ए मोदी ही योजना सुरू केली आहे. पण ही योजना सौगात ए मोदी नाही तर सौगात…
Read More » -
कोकणात फळप्रक्रिया उद्योग झाले तर कोकणी माणसाला मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही – रामदासभाई कदम
मुंबई : कोकणामध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या फळांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली, तर कोकणातील माणसांना मुंबईवर अवलंबून रहावं लागणार नाही. या फळांवर…
Read More » -
आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचानी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक; रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहा जीव धोक्यात!
रत्नागिरी : आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचानी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक केले असून रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहा जणांना ओलीस…
Read More » -
उत्तीर्ण होण्यासाठी नवीन नियम! पाचवीत १८ आणि आठवीत २१ गुण हवेतच!
मुंबई : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच…
Read More »