मुंबई
-
दापोली विधानसभा मतदारसंघ फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच – अमोल किर्तीकर
दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघ हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे. तो यापुढे देखील राहील, असा…
Read More » -
आमदार किरण सामंत यांची विधानसभेच्या अंदाज आणि आश्वासन समितीवर निवड
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सन 2024 पंचवीस या वर्षाकरिता विधानमंडळाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वरती मा.अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी…
Read More » -
फडणवीसांना केवळ सत्तेचा माज आणि मस्ती; विरोधी पक्षनेते भास्कर जाधव संतापले
मुंबई : राज्याच्या विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने सरकारवर प्रचंड टीका होत आहे. त्यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More » -
कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह ८ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता!
मुंबई : दिवसा उष्णता वाढत असली तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास हवेत गारवा निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे सतत…
Read More » -
कामरा आणि अंधारें विरोधात परिषदेत प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग
मुंबई– स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तिच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या…
Read More » -
बदललेल्या जीवनशैलीमुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ
मुंबई / रमेश औताडे : धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात बदललेली जीवनशैली व आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, तंबाखू आणि मद्य सेवन,…
Read More » -
सरकार आणि महाराष्ट्र पोलीस दलाला आव्हान देणाऱ्या इराणी वस्तीची दहशत मोडून काढा -प्रविण दरेकरांची शासनाकडे मागणी
मुंबई– आंबिवली स्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीत पोलिसांवर जीवघेणे हल्ले सातत्याने होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सरकारला आव्हान देणाऱ्या या…
Read More » -
खासदार रविंद्र वायकर यांचे प्रयत्न व पाठपुरावा ; जोगेश्वरीतील नवलकर मार्केटच्या पुनर्विकासासाठी रेल्वेकडून हिरवा कंदील
मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे मार्केट मिळावे यासाठी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या नवलकर मार्केटच्या…
Read More » -
गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भीमजयंती- विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक
मुंबई : समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने…
Read More » -
राज्यात रोज २२ बलात्कार, ४५ विनयभंग; अंबादास दानवेंकडून गृह विभागाच्या कारभारावर टीका !
मुंबई : राज्यात अनागोदीची स्थिती आहे. सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. राज्यात रोज २२ बलात्कार…
Read More »