मुंबई
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या निषेधार्थ विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्या…
Read More » -
सीएसएमटी येथील कामांमुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत, प्रवाशांची मोठी गैरसोय
मुंबई : होळी, जत्रा यांच्या तोंडावर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एकीकडे अतिरिक्त गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या…
Read More » -
औरंगजेबा च्या कौतुकानंतर आता अबू आझमी ची माघार- वक्तव्य मागे घेतो
मुंबई : ‘मी माझं वक्तव्य मागे घेतो’, असं अबू आझमी यांनी म्हटलय. मी संभाजी महाराजांचा कुठलाही अपमान केलेला नाही असं…
Read More » -
विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
मुंबई – प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केली. याप्रकरणी विधानपरिषद…
Read More » -
धनंजय मुंडे प्रकरण : काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल, फडणवीस-पवारांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई प्रतिनिधी : संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी राज्य सरकारवर चौफेर टीका होत असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट…
Read More » -
औरंगजेब मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांचे आधीच आंदोलन; विरोधकांना पायऱ्यांवर जागा मिळाली नाही
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन करणारे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी मंत्री…
Read More » -
अबू आझमी यांच्या निलंबनाच्या मागणीवर विधानसभेत गोंधळ; कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब समर्थनाच्या वक्तव्यावरून विधानसभेत ३ मार्च काल मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी पक्षाने…
Read More » -
औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाखाली तात्काळ अटकेची कारवाई करावी – आम. प्रविण दरेकर
मुंबई- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधानपरिषदेतही…
Read More » -
देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला! – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो…
Read More » -
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात..
मुंबई: शेतकरी, महिला, समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणा सोबतच आरोग्य, रोजगार, उद्योग, पायाभूत सोयी सुविधांच्या बळकटीकरणास शासनाचे प्राधान्य आहे. राज्य शासन…
Read More »