मुंबई
-
औरंगजेब क्रूर नव्हता – अबू आझमी याचे वादग्रस्त विधान
मुंबई : अबू आझमींनी औरंगाजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा…
Read More » -
गुन्हेगार पोलीस व अधिकारी कोणताही असो, थेट बडतर्फी – मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला कडक इशारा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा दिला आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून…
Read More » -
राज्याने हरित प्रकल्प गमावलेला नाही, मुख्यमंत्र्यांची रिफायनरीबाबत ठाम भूमिका
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी) होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रात देशातील…
Read More » -
अनिल गलगली यांना “द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी” पुरस्कार प्रदान
मुंबई : ट्रान्स एशियन चेंबरच्या २६व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना प्रतिष्ठित “द पिलर…
Read More » -
लोककला आणि नाटकावर सर्वंकष संशोधनाची गरज; सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलारांचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी : मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यात काही दुमत नाही. मात्र, लोककलांमधून उगम पावलेल्या नाटकाच्या मूळ…
Read More » -
पत्रकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी ” पत्रकार सुरक्षा समिती “
मुंबई / रमेश औताडे : ज्या ज्या ठिकाणी पत्रकारावर अन्याय व हल्ले होतील त्या त्या ठिकाणी ” पत्रकार सुरक्षा समिती…
Read More » -
चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता कार्यशाळांचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई : गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा, निर्मात्यांसाठी…
Read More » -
मराठी भाषेचा गौरव ३६५ दिवस व्हायला हवा- मंत्री उदय सामंत
मुंबई / रमेश औताडे : मराठी ही आपली मातृ भाषा आहे तिचा गौरव केवळ २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच…
Read More » -
ठाण्यात लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे : जमीनीवरील वाहतुक हवेतून झाल्यास शहरातील वाहतुक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक…
Read More » -
कुसुमाग्रजांच्या जन्मगावाचा नवा सन्मान – शिरवाडे वणी ‘कवितांचे गाव’
रत्नागिरीत : मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांची घोषणा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी…
Read More »