मुंबई
-
नागरी निवारा वसाहतीमधील सदनिकांचे मूल्यांकन, रूपांतरण मूल्य १ टक्के करा ! – आमदार सुनील प्रभू
मुंबई : ज्ञापन दि. 16/02/1991 अन्वये मौजे मालाड तालुका बोरिवली येथील सर्वे क्र. 239/1 मधील निवासी विभागातील 62 एकर जमिन…
Read More » -
मंत्रालयात आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दलाल कार्यरत?
मुंबई : महाराष्ट्र सरकारमध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री कार्यालयातील खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक यांच्या नेमणुकीत…
Read More » -
निलेश राणेंच्या आमदारकीमुळे शिवसेनेला बळ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग : कोकणात शिवसेना महायुतीचा भगवा झंजावात सर्वत्र दिसून येत आहे. निलेश राणे आमदार झाल्या पासून येथील शिवसेना संघटना जोमाने…
Read More » -
गुन्हेगार पुढाऱ्यांना आजीवन अपात्र करण्यास केंद्र सरकारचा विरोध; त्याऐवजी ‘इतक्या’ वर्षांची बंदी आणणार !
मुंबई : गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेल्या राजकारण्यांवर आजीवन बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेविरोधात…
Read More » -
गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी साहित्य समृद्ध; ५१ ग्रंथांचे प्रकाशन
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने ‘पुस्तक प्रकाशन’ या मुख्य उद्दिष्टानुसार आजमितीपर्यन्त ६९७ ग्रंथ प्रकाशित केले…
Read More » -
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई : मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे…
Read More » -
राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक स्वावलंबन होवून रोजगाराच्या संधी दिव्यांगानाही उपलब्ध…
Read More » -
महायुतीत तणाव: भाजपकडून शिंदे गटाला इशारा?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत होते की, केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला महायुतीतील घटक पक्षांची गरज आहे. त्यामुळे शिंदे…
Read More » -
१ एप्रिलपासून लागू होणार नवीन वीजदर, महावितरणने दिले स्पष्टीकरण !
मुंबई : राज्यात 1 एप्रिलपासून नवीन वीजदर लागू करण्याच्या महावितरणच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, महावितरणने स्पष्टीकरण देत,…
Read More » -
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ मार्चला काँग्रेसचे राज्यभर आंदोलन: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची…
Read More »