मुंबई
-
आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंवर सीबीआयकडून गुन्हा दाखल
* खोटारडेपणा, गुन्हेगारी कट रचल्याचे प्रकरण! मुंबई – आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर खोटारडेपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा…
Read More » -
निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता, निष्पक्षपातीपणा नाही – नाना पटोले
मुंबई – विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या…
Read More » -
भाजपाला रामराम, राजन तेलींनी बांधले शिवबंधन
मुंबई – माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात…
Read More » -
भाजपाकडून ३० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी…!
मुंबई – भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू…
Read More » -
धारावी विधानसभा मतदारसंघातून समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री ?
मुंबई : भारतीय महसूल सेवेचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे…
Read More » -
‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातबाजीवर भाजपा युती सरकारकडून २०० कोटी रुपयांची उधळपट्टी: अतुल लोंढे
मुंबई – काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ…
Read More » -
आदर्श आचारसंहिता – बीएमसीकडून बॅनर्स, फलक मिळून ७३८९ साहित्य निष्कासित
मुंबई – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू…
Read More » -
मविआच्या २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर रस्सीखेच सुरू
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीत…
Read More » -
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नाही तर ‘रेट कार्ड’वर बोलावे – नाना पटोले
मुंबई – कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे…
Read More » -
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार
मुंबई – महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी…
Read More »