मुंबई
-
भाजपा युती सरकारच्या चुनावी जुमल्यांना फसू नका; भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचा: रमेश चेन्नीथला
निवडणुकीसाठी काँग्रेस मविआ सज्ज; महाराष्ट्रात मोदी शाहांचा विचार कदापी रुजू देणार नाही: नाना पटोले मुंबईतील टोल माफ मग महाराष्ट्रातील टोलमाफी…
Read More » -
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून BMC आयुक्तांना कठोर निर्देश
नवी दिल्ली: देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा…
Read More » -
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप, भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूकंप थांबले होते. मात्र मंगळवारी…
Read More » -
आज राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी
मुंबई – आज दुपारी १२ वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी समारंभ होणार असून यामधे उपसभापती डॉ नीलम…
Read More » -
गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर मुंबई हायकोर्टाने वर्तवली तीव्र नाराजी
मुंबई – मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वर्तनावर…
Read More » -
महायुतीच्या काळात मुंबई ‘गुन्हेगारीत’ पुढारलेलं शहर !
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवेळी सुरक्षिततेतील त्रुटींची चौकशी व्हावी. महिला सुरक्षा, दलित, अल्पसंख्यांक सुरक्षेबाबत गृहमंत्री फडणवीस निष्क्रिय – भाई जगताप मुंबई…
Read More » -
धक्कादायक: अतुल परचुरे यांचे निधन:अवघ्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय 57 होते. काही वर्षांपूर्वी…
Read More » -
शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण मुंबई – शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल…
Read More » -
ब्रेकींग न्युज:आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, आज रात्रीपासून अंमलबजावणीला सुरुवात. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना…
Read More » -
गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य: नाना पटोले
महाविकास आघाडीकडून महाभ्रष्ट युती सरकारचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध. राज्याची प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या महायुतीच्या हातून महाराष्ट्र वाचवणे गरजेचे: शरद पवार…
Read More »