मुंबई
-
उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे राधाकृष्णन राज्याचे दुसरे राज्यपाल !
मुंबई: उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे सी. पी. राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल ठरले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच शंकर दयाळ शर्मा…
Read More » -
चला रक्ताचे नाते जोडू या ; घाणेकर मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या भरत घाणेकर मित्र मंडळातर्फे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील…
Read More » -
उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विनायक घोडे तर सरचिटणीसपदी प्रवीण वराडकर यांची एकमताने निवड
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : उत्तर मुंबईत भव्य पत्रकार उभारणे हीच खरी विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्य…
Read More » -
घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; देशातील सर्व मोठ्या सरकारी बँकने होम लोन वाढवला!
मुंबई: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या गृह कर्ज आणि इतर संबंधित कर्जांवरील…
Read More » -
भागीजीशेठ कीर यांच्या मालमत्तेसंदर्भात मंगळवारी बैठक; भंडारी समाजाचे नेते रमेश कीर यांची मध्यस्थी
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या ताब्यासाठी रत्नागिरीकर आणि भागोजीशेठ यांच्या वंशजांनी स्वातंत्र्यदिनी,…
Read More » -
गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई दि. १५ : वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव…
Read More » -
विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: दि. १५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून…
Read More » -
चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रवास मोफत…
मुंबई:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व आसपासच्या भागातील चाकरमान्यांना कोकणात सहज आणि मोफत पोहोचता यावे म्हणून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती…
Read More » -
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले -हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: दि. १५ ऑगस्ट २०२५ प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व…
Read More » -
महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई, दि. १४ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती…
Read More »