मुंबई
-
नक्षलवाद संपला म्हणताय मग हा कायदा कशासाठी आणता? उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई:आमचा विरोध असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकीय हेतून विधेयक आणू नका असे ठाकरे…
Read More » -
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा?
मुंबई:मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा पार पडला. निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याचं वृत्त…
Read More » -
कला दालन हे पश्चिम उपनगरातील कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ ; नितीन नायक यांनी काढले प्रशंसोद्गार
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरेगांव येथे सुरु करण्यात आलेले कला दालन (आर्ट गॅलरी) म्हणजे पश्चिम उपनगरातील कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे…
Read More » -
बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १४ : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या…
Read More » -
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, रमेश झवर आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित…
मुंबई : आचार्य अत्रेंचे पत्रकारितेतील योगदान नव्या पिढीला समजवून सांगण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर आधी…
Read More » -
अखेर नवाब मलिक अजित पवार गटात
मुंबई: अनेक महिने बाजूला ठेवल्यानंतर अजित पवार गटाचे माजी आमदार नवाब मलिक यांचे राजकीय पुनरागमन झाले आहे. बुधवारी झालेल्या पक्षाच्या…
Read More » -
सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार..
मुंबई: दि. १४ : नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. यास्तव १४ ऑगस्ट २०२५ रोजी…
Read More » -
मंगलप्रभात लोढा तुम्ही राज्याचे मंत्री आहात;कुठल्या धर्माचे नाहीत; कबुतरखाना बंदीचा न्यायालयाचा निर्णय योग्यच-राज ठाकरे
मुंबई:मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागलं पाहिजे. आणि…
Read More » -
एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याच्या प्रकरणात व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई,: दिनांक 13 ऑगस्ट :- एक्साईड इंडस्ट्रीच्या चिंचवड कंपनीतील काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घेण्याच्या प्रकरणी स्वतः चिंचवड येथील एक्साईड कंपनी…
Read More » -
लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते आहे.: “उद्धव ठाकरे
मुंबईचा लचका किंवा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का? याचा प्रयत्न अजूनही केला जातो आहे. हे प्रयत्न जोपर्यंत थांबत नाहीत असे…
Read More »