मुंबई
-
१३ किलो सोन्याची चोरी फक्त ७२ तासांत उघडकीस! – दहिसर-बोरिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
मुंबई : बोरीवली (प.) येथील फ्लॅटमधून तब्बल ₹13.34 कोटी किंमतीचे १३ किलो सोनं चोरीला गेल्यानंतर, मुंबई पोलीस दलाच्या विशेष तपास…
Read More » -
पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा – पालकमंत्री आशिष शेलार
मुंबई : पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक…
Read More » -
मुंबईतील एका उद्योजकाने अयोध्येतील राम मंदिराला सुमारे 175 किलो सोने दान केले.
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी भाविकांची राम दर्शनाची आस अद्यापही कमी झालेली नाही.…
Read More » -
बारमध्ये अश्लील नृत्य बघणे गुन्हा नाही : उच्च न्यायालय!
मुंबई : कोणत्याही गुन्ह्यात दोषत्व सिद्ध करण्यासाठी केवळ एफआयआर आणि आरोप पत्रात एखाद्या व्यक्तीचे नाव असणे हे पुरेसे नाही. बारमध्ये…
Read More » -
चांदीच्या ताटातून ६०० व्हीआयपी ना पंचपक्वानाचे जेवण! अंदाज समिती साठी राज्याच्या तिजोरीतून उधळपट्टी…
मुंबई : संसद तसंच विधीमंडळाच्या अंदाज समितीची अध्यक्ष आणि सदस्यांसाठी राज्याच्या निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींचं…
Read More » -
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांनी रचला इतिहास; Axiom – 4 मोहीमेसाठी नासाच्या यानातून अवकाशात झेप
मुंबई : भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज (२५ जून) द्वपारी १२.०९ वाजता इतिहास रचला आहे.…
Read More » -
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गा ला मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मंजुरी..
मुंबई : पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग)…
Read More » -
मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ, ही मतचोरीच आहे: हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुलजी गांधी यांनी…
Read More » -
स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समिती करणार; स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय घेईल…
Read More » -
लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गोंधळ; ५ प्रवासी, २ केबिन क्रू अचानक झाले अस्वस्थ!
मुंबई : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लंडनहून मुंबईत येणा-या विमानातील पाच प्रवासी, दोन केबिन क्रू अस्वस्थ…
Read More »