मुंबई
-
दोन ठाकरेंचं मनोमिलन होण्याआधीच मिठाचा खडा पडला? संदीप देशपांडे म्हणाले, “आम्ही पाय चाटले नाहीत…”
मुंबई : महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरून जाईन, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Read More » -
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे…
Read More » -
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी, अतार्किक- मंत्री आशिष शेलार
मुंबई : महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही, तर पुर्वीपासून…
Read More » -
ओरोस येथे 55 लाखांची गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
गोवा : गोवा येथून मुंबईच्या दिशेने अवैधपणे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. यावेळी टेम्पो चालक राघोबा रामचंद्र…
Read More » -
मला मंत्रिपद मिळायला नको का? हे मला कोणी सांगायला हवं – आमदार भास्कर जाधव
मुंबई : ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात…
Read More » -
ट्रेन पकडायला धावल्यासारखे विमान पकडायला रन वे वर धावला आणि तुरुंगात जाऊन बसला…
मुंबई : एसटी पकडतात तशी विमान चुकले म्हणून विमान पकडायला एक इसम रनवेवर विमानाच्या मागून धावत गेला शेवटी त्याला तुरुंगात…
Read More » -
निवडणुकीपेक्षा संघटना वाढ महत्त्वाची – भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असते असे त्यांनी सांगितले. महायुती म्हणूनच…
Read More » -
उध्दव ठाकरे यांच्याकडून खासदार, आमदारांना स्नेहभोजन, स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी
मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व खासदार, आमदार यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. वांद्रे येथील ताज…
Read More » -
मुंबई जिल्हा बँकेच्यावतीने स्वयंपुनर्विकासावर मार्गदर्शन शिबीर; प्रविण दरेकरांच्या हस्ते होणार उदघाटन
मुंबई – खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…
Read More » -
निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला: नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे.…
Read More »