ratnagiri
-
कोंकण
जगातले अभ्यासक, पर्यटक येतील असे स्मारक उभारु बाबासाहेबांच्या विचारांचे, ज्ञानस्मारक असेल – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : जगातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक…
Read More » -
महाराष्ट्र
दामले विद्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन,दोन वर्षांत रत्नागिरी स्मार्ट सिटी म्हणून झळकणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. येत्या दोन वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी…
Read More » -
महाराष्ट्र
जिल्ह्यातील गुंतवणुकीला गती; 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब – उदय सामंत
रत्नागिरी : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक होणार आहे. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा – महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
मुंबई – कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी धरणासाठी 61 कोटींचा निधी मंजूर – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या सुधारणा आणि दुरुस्तीसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाने ६१ कोटी रुपयांचा निधी…
Read More » -
महाराष्ट्र
कला आणि परंपरेचा संगम! ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ कार्यक्रमात उदय सामंतांची उपस्थिती
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी श्रीराम नवमी निमित्त मानसकोंड, संगमेश्वर…
Read More » -
महाराष्ट्र
कर्दे गावाच्या विकासासाठी राज्य शासनाने १४ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास निधीतून दिला.
रत्नागिरी : राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातील पर्यटकांसाठी कर्दे किनारा प्रमुख आकर्षण ठरत आहे. त्या परिसरात अधिक सोयीसुविधा दिल्या तर पर्यटकांमध्ये…
Read More » -
महाराष्ट्र
कोकणचा वैभवशाली पर्यटन विकास म्हणजे उद्योगमंत्र्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आदिती तटकरे
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंतसाहेबांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे, ही पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढविणारी आहेत, अशा शब्दात महिला व…
Read More » -
महाराष्ट्र
भाट्ये येथे मधुमक्षिकापालनावर ७ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू
रत्नागिरी: बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये तसेच कृषि विभाग, रत्नागिरी व शास्त्रीय मधमाशी…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीतील आंबा उत्पादनाला पावसाचा फटका; उत्पन्नात घट होण्याची शक्यता
रत्नागिरी : कोकणाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजूच्या बागा संकटात सापडल्या…
Read More »