ratnagiri
-
रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिराला नवे रूप ,3 कोटींचा निधी जाहीर – उदय सामंतांची घोषणा
रत्नागिरी : आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी विठ्ठल मंदिर संस्था, रत्नागिरी…
Read More » -
निलेश महादेव आखाडे यांना नवराष्ट्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांच्याकडून दिला गेला आदर्श युवा नेतृत्व पुरस्कार
रत्नागिरी : नवराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्याकडून विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी हा सोहळा साजरा…
Read More » -
महाराष्ट्र
पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचे वडील रवींद्र सामंत यांना ‘जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील प्रथितयश उद्योजक रवींद्र सामंत यांना कुडाळ देशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा ‘रत्नागिरी जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख’ हा…
Read More » -
महाराष्ट्र
केशवसुतांचे स्मारक असणारे मालगुंड पुस्तकांचे गाव साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख ; केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड…
Read More » -
महाराष्ट्र
पाली ग्रामीण रुग्णालयात डायलिसिसची मोफत सुविधा
रत्नागिरी : आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी पाली गावातील ग्रामीण रुग्णालयाला…
Read More » -
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपरिषद हद्दीमधील जुन्या भाजी मार्केटच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन शहराच्या स्वच्छतेबाबत कॉम्प्रोमाईज नको – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : शहरामधील विकासकामे पूर्णत्वाकडे जातात. ती तशीच टिकली पाहिजेत. परिसराची शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही सर्वांनी घेतली पाहिजे. त्यामध्ये कॉम्प्रोमाईज…
Read More » -
महाराष्ट्र
‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद : 25 विभागांचे 123 अर्ज; 90 टक्के जागेवर निकाली, जनतेच्या कामापेक्षा कोणतेही मोठे काम असू नये -उदय सामंत
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या ‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 25 विभागांचे 123…
Read More » -
विद्यार्थ्यांमध्ये मिसळले मंत्री उदय सामंत; क्रिकेट खेळून घेतला आनंद!
रत्नागिरी : आज रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विविध शासकीय संस्थांचा आढावा घेत महत्त्वपूर्ण…
Read More » -
मुंबई
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश – रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय गोदाम बांधकामास ११.५२ कोटींची मान्यता
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, लांजा आणि गुहागर या तालुक्यांतील निवडक गावांमध्ये प्रत्येकी एक अशा चार नवीन शासकीय गोदामांसाठी…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र पुढील एक वर्षात उभारणार – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
Read More »