ratnagiri
-
महाराष्ट्र
रत्नागिरीतील थिबाकालीन बुद्धविहार जागा वादप्रकरणी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या जागेवर होणाऱ्या कम्युनिटी सेंटर विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने…
Read More » -
क्रीडा
अविराज गावडे भारतीय संघात झळकावा; पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा
रत्नागिरी : आज रत्नागिरी साठी विशेषता कोकणासाठी आनंदाचा दिवस आहे लंडनमध्ये क्रिकेटची कौन्टी स्पर्धा होतात त्यामध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्रातील दोघांची निवड…
Read More » -
महाराष्ट्र
कणखर वक्ता आमदार भास्कर जाधव यांचा भावनिक पैलू समोर
रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा आक्रमक व कठोर स्वभावाचे दर्शन अनेक वेळा होते अनेकदा राजकीय मंडळींनाही…
Read More » -
महाराष्ट्र
६६ वा महाराष्ट्र स्थापना दिन;मंत्री उदय सामंत यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना – रत्नागिरीच्या विकासासाठी जनतेच्या सहकार्याचे आवाहन
रत्नागिरी : विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतय. त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. पांढरा समुद्र…
Read More » -
कोकणाशी जोडला जाणार आणखी एक नवा पूल; कोयनेवरील केबल पुलाचे काम सुरू
रत्नागिरी : भविष्यात कोकणाला जोडण्यासाठी आणखी एका मार्ग तयार करणाऱ्या कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. नव्या अत्याधुनिक स्थापत्य रचनेतून…
Read More » -
महाराष्ट्र
डिसेंबरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल जनतेच्या सेवेत – उदय सामंत
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यात जिल्हा क्रीडा संकुलाची…
Read More » -
राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील छत्रपती संभाजी स्मारक भव्य-दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा -उपमुख्यमंत्री अजित पवार.
रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भव्य दिव्य होईल याकरिता…
Read More » -
महाराष्ट्र
रत्नागिरी, सिंधुदुर्गात वानर-माकड निर्बिजीकरण केंद्र सुरु करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन.
रत्नागिरी : कोकणात वानर, माकडांनी घातलेल्या उच्छादांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात माकड…
Read More » -
महाराष्ट्र
खरेदीपूर्वी दुकानदाराचा धर्म विचारा; मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा.
रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे…
Read More » -
मिऱ्या येथे 40 फूट समुद्रात नव्या बंधाऱ्याची उभारणी, उदय सामंत यांनी केली पाहणी
रत्नागिरी– मिन्या धुपप्रतिबंधक बंधान्याचे सुमारे १२०० मीटरच्या टप्प्याचे काम गतीने सुरू झाले आहे परंतु हा बंधारा स्थानिकांच्या सात बारा उतारावर…
Read More »